These articles focus on unsung women freedom fighters from Indian History, especially from revolutionary era.
भारतीय स्वातंत्र्य युद्धात आणि विशेषत: १८५७च्या स्वातंत्र्य समरात भारतीय हिंदू, मुस्लिम भेद विसरून एकोप्याने ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. तत्कालीन काळात इस्लाम कर्मठ धार्मिक रुढींचा पगडा होता, स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते.…
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) संघटनेमधील चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव हे सर्व क्रांतीकारी आपल्या परिचयाचे आहेतच. पण, या सर्व थोर क्रांतिवीरांच्या वलयात एक जीवनपुष्प हरवून गेले, ज्यांनी आपले संपूर्ण…
प्रितीची ना भूक लागे, काय सांगू मी तुला गे ?प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी ! माधव ज्युलियन हुतात्मा भगत सिंह म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला…
यह सच उनके जीवन में भी रंगीन बहारें आई थीं,जीवन की स्वप्निल निधियाँ भी उनने जीवन में पाई थीं,पर, माँ के आँसू लख उनने सब सरस फुहारें लौटा दीं,काँटों के…
दम निकले इस देश की खातीर बस इतना अरमान है एक बार इस राह में मरना सौ जन्मों के समान है ! भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या अनेक शूरवीरांच्या कथा ऐकल्या आहेत.…
मूर देश मूर प्रान भारत मोहान तेजे तेजे पियू पिसे तुरे होंतान ! भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अगणित वीरांनी आपलं बलिदान दिलं. आपला धर्म, आपला प्रांत, आपली भाषा, आपली…
भारताला हजारो वर्षांचा जाज्वल्य इतिहास लाभला आहे. आजवर अगणित वीर, विरांगना भारतमातेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी हसत हसत रणांगणावर मृत्युमुखी पडले. दुर्दैवाने बरेच हुतात्मे आणि त्यांचं शौर्य इतिहासाच्या अंधारात कायमचं लुप्त…
भारताचं स्वातंत्र्यसमर घ्या, मध्ययुगीन कालखंड घ्या किंवा अजून प्राचीन काळातही गेलात, तरी तुम्हाला अनेक विरांगनांच्या पराक्रमाच्या कथा ऐकायला मिळतात. सातवाहन काळात राणी नागनिका हिने इतिहासात महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं आहे.…
येथे सदा निनादो जयगीत जागृताचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ! ग.दि.माडगूळकर महाराष्ट्र ही वीरांची भूमी ! इथे शत्रूंना पुरुन उरण्यासाठी पुरुषांचं नेतृत्व नसलं तरी स्त्रिया ताठ मानेने उभ्या होतात. छत्रपती ताराराणी,…
Captain Laxmi Sehgal
सबंध विश्वातील मानवजातीचा इतिहास पाहता, जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात धर्माचा अधर्मासोबत, सज्जनांचा दूर्जनासोबत, न्याया चा अन्यायासोबत संघर्ष होतच राहिला आहे. किंबहुना हीच जगाची रीत बनून राहिली आहे. अशाच प्रकारच्या संघर्षातून व्यक्ती…