आजादी के परवाने – बिरसा मुंडा
या संपूर्ण जगात विविधतेने नटलेला देश म्हणजे आपला भारत ! भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती, कला… इतकं वैभव कोणत्याही देशाच्या नशिबी नाही, ते भारतभूमीला मिळालय. साक्षात निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या देशाला…
या संपूर्ण जगात विविधतेने नटलेला देश म्हणजे आपला भारत ! भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती, कला… इतकं वैभव कोणत्याही देशाच्या नशिबी नाही, ते भारतभूमीला मिळालय. साक्षात निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या देशाला…
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास, नयन झाकले असशिल देवा तूं अपुले खास! कुसुमाग्रज १३ एप्रिल १९१९.... जालियनवालाची जखम ही अश्वत्थामाच्या जखमेसारखी आहे, ती कधीही भरून नाही. त्यात आमचं कोणीही रक्ताचं…
मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे "गाजीयोंमें बू रहेगी जब तलक ईमान की !तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थानकी !!"बहादूरशहा जफर हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचं बलिदान समजून घ्यायचं असेल…
सबंध विश्वातील मानवजातीचा इतिहास पाहता, जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात धर्माचा अधर्मासोबत, सज्जनांचा दूर्जनासोबत, न्याया चा अन्यायासोबत संघर्ष होतच राहिला आहे. किंबहुना हीच जगाची रीत बनून राहिली आहे. अशाच प्रकारच्या संघर्षातून व्यक्ती…
हम अम्न चाहते हैं मगर ज़ुल्म के ख़िलाफ़,गर जंग लाज़मी है तो फिर जंग ही सही!साहिर लुधियानवी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस ! ब्रिटिशांना सर्वात…
जो कुछ जो किया सो रौं किया, मैं खुद की हा नाहिं |जहाँ कहीं कुछ मैं किया, तुम ही थे मुझ माहिं ||रामप्रसाद बिस्मिल आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याचा उपभोग घेतो…
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जितके पुरुष सक्रिय होते, तितक्याच स्त्रिया ! जितक्या पुरुषांनी बलिदान दिलं, तितक्याच स्त्रियांनी! जितक्या पुरुषांनी आंदोलनं केली, तितक्याच स्त्रियांनी! मात्र त्यांच्या योगदानाबाबत सहसा फार बोललं जात नाही.…
भारतीय स्वातंत्र्यसमरात लढलेल्यांचे मुख्यत्वे दोन गट पडतात. अहिंसा, शांततेवर विश्वास ठेवणारा, मूलतः वयस्कर गट म्हणजे मावळ गट तर दुसरीकडे राष्ट्रस्वातंत्र्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व नितीमुल्यांवर विश्वास ठेवणारा, प्रसंगी मरण्यास…
भारतात स्वातंत्र्य लढ्यासह सामाजिक आणि विशेषतः राजकीय, औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अनेक व्यक्तिमत्त्व झाले आहेत. तळागाळातील नागरिकांचा विकास व्हावा आणि त्यांच्यापर्यंत उपजिविकेची प्रत्येक गोष्ट पोहोचावी, यासाठी अनेक…