खगोलशास्त्री -: लोकमान्य टिळकांचे भारतीय खगोलशास्त्रातील योगदान

लोकमान्य टिळकांनी नेहमी केवळ एक लेखक, संपादक आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणूनच पाहिलं जातं. मात्र ते खगोलशास्त्रातही पारंगत होते, याची माहिती फार कमी लोकांना असेल. टिळकांना वेदांमध्ये असलेल्या खगोलीय उल्लेखांबाबत विशेष…

4 Comments

चार पावलांची वारी…. – श्रुती कुलकर्णी

हजारो कोटींचे सततचे घोटाळे, पावलोपावली फसवाफसवी,भ्रष्टाचार.. तो तर काय आता शब्द एकदम आपुलकीचा वाटतो आपल्याला.गरिबी, उपासमार वगैरे आता आपल्यासाठी केवळ चघळत बसण्याचे विषय..प्रेयसीचा खून बिन करून तिचे तुकडे केले म्हणून…

10 Comments

आजादी के परवाने – बिरसा मुंडा

या संपूर्ण जगात विविधतेने नटलेला देश म्हणजे आपला भारत ! भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती, कला… इतकं वैभव कोणत्याही देशाच्या नशिबी नाही, ते भारतभूमीला मिळालय. साक्षात निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या देशाला…

0 Comments

सावरकरांचा विज्ञानवाद – धर्म, धर्मग्रंथ आणि समाज

लेखाच्या सुरुवातीलाच वाचकांसाठी काही सूचना आहेत, त्या वाचूनच पुढील वाचण्यास सुरुवात करावी एवढीच अपेक्षा ! सूचना:- आम्ही कोणत्याही धर्माचं, विचारसरणीचं आणि पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही. एकविसाव्या शतकास अनुरूप सावरकरांचा विज्ञानिष्ठ…

4 Comments

जालियनवाला बाग हत्याकांड

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास, नयन झाकले असशिल देवा तूं अपुले खास! कुसुमाग्रज १३ एप्रिल १९१९.... जालियनवालाची जखम ही अश्वत्थामाच्या जखमेसारखी आहे, ती कधीही भरून नाही. त्यात आमचं कोणीही रक्ताचं…

1 Comment
भगतसिंह - सुखदेव - राजगुरू
भगतसिंह - सुखदेव - राजगुरू

खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते है

मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे "गाजीयोंमें बू रहेगी जब तलक ईमान की !तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थानकी !!"बहादूरशहा जफर हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचं बलिदान समजून घ्यायचं असेल…

8 Comments
ISRO LOGO
ISRO LOGO

स्वतंत्र भारताचा अवकाश प्रवास !

१५ ऑगस्ट १९४७ भारत देश अखेर इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून स्वतंत्र झाला. आज भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. इतक्या वर्षांमध्ये भारताने प्रत्येक क्षेत्रात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यावेळी विज्ञान…

1 Comment
Captain Laxmi Sehgal
Captain Laxmi Sehgal

क्रांतीपथावरील अग्निशलाका – कॅप्टन लक्ष्मी सेहगल

सबंध विश्वातील मानवजातीचा इतिहास पाहता, जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात धर्माचा अधर्मासोबत, सज्जनांचा दूर्जनासोबत, न्याया चा अन्यायासोबत संघर्ष होतच राहिला आहे. किंबहुना हीच जगाची रीत बनून राहिली आहे. अशाच प्रकारच्या संघर्षातून व्यक्ती…

0 Comments

क्रांतीपथावरील अग्निशलाका – कॅप्टन नीरा आर्या

हम अम्न चाहते हैं मगर ज़ुल्म के ख़िलाफ़,गर जंग लाज़मी है तो फिर जंग ही सही!साहिर लुधियानवी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस ! ब्रिटिशांना सर्वात…

0 Comments
Tararani-Shrivastava
Tararani-Shrivastava

क्रांतीपथावरील अग्निशलाका – ताराराणी श्रीवास्तव

जो कुछ जो किया सो रौं किया, मैं खुद की हा नाहिं |जहाँ कहीं कुछ मैं किया, तुम ही थे मुझ माहिं ||रामप्रसाद बिस्मिल आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याचा उपभोग घेतो…

0 Comments